Posts

Showing posts from December, 2023

Fruit and Grain Festival Subsidy Scheme फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना

Image
    Fruit and Grain Festival Subsidy Scheme फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना   रज्य शासनाकडून राज्यातील फळबाग शेतकरी यांच्या साठी एक महत्वाची योजना राबविण्यात येते.ती म्हणजे फळ व धान्य महोत्सव योजना या योजने साठी राज्य शासनाकडून काही विशेष प्रोत्साहनपर अनूदानही दिले जाते. आंबा , संत्रा , मोसंबी , द्राक्ष या सारखी हंगामी फळे तसेच धान्य यांचे थेट उत्पादक ते थेट ग्राहक विक्रीसाठी महोत्सवांचे आयोजन करण्याकरिता ही योजना राबविण्यात येते. फळ व धान्य महोत्सव योजना या योजने साठी लाभार्थी कोण लाभार्थी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या , कृषि मालाच्या विपणनासंबधित स्थापित असलेल्या सहकारी संस्था , शासनाचे विभाग , उत्पादकांच्या सहकारी संस्था , शेतकरी उत्पादक कंपन्या , पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था महोत्सवाचा कालावधी हा किमान 5 ( पाच) दिवसांचा असावा. महोत्सवास प्रति स्टॉल रू. 2000 /- प्रमाणे अर्थसहाय्य देय राहील. महोत्सवामध्ये किमान 10 व कमाल 50 स्टॉलसाठी अर्थसहाय्य देय राहील. महोत्सवासाठी जास्तीत जास्त रू 1.00 लाख अनुदान देय र...

Farmers will be given transport subsidy by the government to trade agricultural produce within the country.देशांतर्गत शेतमाल व्यापार करण्यास शेतकऱ्यांना शासनाकडून वाहतूक अनुदान देण्यात येणार .

Image
  Farmers will be given transport subsidy by the government to trade agricultural produce within the country देशांतर्गत शेतमाल व्यापार करण्यास शेतकऱ्यांना  शासनाकडून वाहतूक अनुदान देण्यात येणार .   शेतकरी रस्ते वाहतूक अनूदानामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.शेतकरी बाधवांसाठी महाराष्ट्र शासनाकडून खुशखबर व अनंदाची बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना वाहतूक क्षेत्रात मिळणार लाभ. फळे-भाजीपाला उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे.विशेषत:कांदा , टोमॅटो , डाळींब , द्राक्षे , केळी , आंबा तसेच भाजीपाल्याचे राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. फळे-भाजीपाला नाशवंतअसल्याने अनेक वेळा अयोग्य हाताळणीमुळे तसेच वाहतूकीदरम्यान होणा-या विलंबामुळे सुमारे 20 ते 30 टक्के शेतमालाचे नुकसान होते.महाराष्ट्रातील फळे व भाजीपाल्याचे उत्पादन पाहता , निर्यातीबरोबरच देशांतर्गत व्यापारही महत्त्वाचा असल्याने राज्यात उत्पादित शेतमालास परराज्यात बाजारपेठ मिळवून थेट व्यापारास चालना देणे आवश्यक आहे. शेतमाल उत्पादक शेतकरी सहकारी संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफ.पी.सी.) अनेक वेळा ...